कोणं म्हणतं पहिलं प्रेम
विसरता येतं?
आहो जे करतात ना प्रेम
त्यांनाच ते कळंत।
आज बंघा आम्ही दोघे
कित्येक वर्षा नंतर एकत्र आलो।
हार नाही मानली कधी एकत्र
येण्यासाठी आम्ही सार्या जगाशी लढलो।
त्यामुळे तर आज आम्ही
कोठे एकत्र आलो।
प्रत्येकाच्या नशिबात नाही
ते त्याला पण नशिबं लागतं।
फक्त प्रेम हे मनापासुन
अन् निस्वार्थी करा मगं
संगळ काही ठिक होतं।
प्रेम।
13/01/017
9604000969
No comments:
Post a Comment