ति म्हणते आपण दोंघानी
एकदा तरी भेटलं पाहिजे।
एक दुसर्याला अप्रत्यक्ष नव्हे तर
प्रत्यक्ष जाणुनु घेतलं पाहिजे।
कसं सांगु त्या वेडीला प्रेम
केलं ना मगं भेट तर होणार।
आणि का एकदा भेट झाली
आपली कि मगं सार्या दुनियाशी लढणार।
पण मर्यपर्यंत एकमेकांचा हात
नाही सोडणार।
प्रेम।
07/02/017
9604000969
No comments:
Post a Comment