कुठं गेलं तुझं प्रेम
तेच जे पहिले होते।
तुम्ही दोंघे ही एकमेंकाच्या
सुखासाठी एकदिवस रडतं होते?
प्रेम करताना जेवढं प्रेम असतं
तेवढं लग्न झाल्यावर राहतं नाही
असं मला वाटतं।
त्यामुळे प्रेम करुन लग्न करनं
आपल्याला कुठं पडतं।
आणि याचं संगळ्या कारणामुळे
मनं लग्नाला तयार नाही होतं।
लग्न करुन तिच्यावरचं
प्रेम कमी करण्यापेक्षा
मी लग्नचं नाही करणार।
शेवटपर्यंत मात्र तिच्यावर
असंच निस्वार्थी प्रेम करणार।
आणि या जगात प्रेमाचं नातं
एक पवित्र नातं करुन मरणार।
प्रेम।
14/06/017
9604000969
No comments:
Post a Comment