ति म्हणते तु माझ्यामुळे नाही तर
तुझ्या हुशारकी मुळे कवी झालास।
त्यामुळे तर तु आज संगळ्याच्यां
मना -मनात बंघ शिरलास।
त्या वेडीला कोन सांगणार कि
कविता लिहायला नुसता भाव
नाही तर घाव ही लागतो।
आणि हो कविता लिहिताना
कवी आपलं पहिलं प्रेम आठवतो।
अन् प्रत्येक शब्द लिहिताना
मात्र कवी सुद्धा खुप रडतो।
प्रेम।
19/03/017
9604000969
No comments:
Post a Comment