शांताबाईच्या येण्याच्या आंनदात
तर शालु नाचायला लागली।
तेवढ्यात आले परशा अन् आर्चि
त्याच्यां त्या खोट्या प्रेमाला पाहुन
दुनिया सैराट झाली।
सैराटच्या नादातं बाळासाहेबाला
खंरोखर वेड लागलं ।
म्हणुन तर जाऊद्या ना बाळासाहेब
असं म्हणावं लागलं।
बाळासाहेब निटं नाही झाला
तोच बाबुराव आला।
अन् म्हणतो कसा शांता गेली
शालु गेली आता कुनाच नावं।
आला बाबुराव आता आला बाबुराव।
याच्यातच आपलं सर्वांच
हे वर्ष गेलं राव।
(माझ्याकडुन तुम्हा सर्वांना
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)
प्रेम।
31/12/016
9604000969
No comments:
Post a Comment