Friday, December 30, 2016

रागाने निघुन गेली।

कालच्या कवितेने तर तिच्याबरोबर
माझी पण अक्कल बंद झाली।
मला सहजं सुचलं राव अन् ति
म्हणते तु मुद्दामुन कविता केली।
तुला असं वाटतं मलाच
गरज आहे तुझी।
तुला माझं प्रेम नाही कळंणार
तेवढी अक्कल नाही तुझी।
चल मला पण तुझी
गरज नाही अशी ती बोलली।
तु काय मला सोडणार मीच
तुला सोडते असं बोलुन
ती रागाने निघुन गेली।
प्रेम।
30/12/016
9604000969

No comments:

Post a Comment