५०-५० चा फाॅर्मुला
भाऊ भावात काल तो ५०-
५०चा फाॅर्मुला झाला होता।
दोघे ही खुश होते काल
राजकारणीय डावपेच बाकी होता।
बोललं तस वागायचं नसतं
यालाच अर्थात राजकारण म्हणतात
प्रतिभा आणि पैसा पणाला या
राजकारणा पायी सगळे सोयरे
तुटतात।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
No comments:
Post a Comment