जनमतातून मुख्यमंत्री हवा
मुख्यमंत्री पदाची घीस घीस
ती ना कोणाचीच येथे माघार आहे।
चर्चेचा नुसता धिंगाणा होतो
हाच लोकशाहीचा फाॅर्मूला आहे।
नको ते यांच्यात हातात पदाचा
कारभार जनमतातून मुख्यमंत्री हवा होता।
सत्ता ही स्थिर झाली असती
मुख्यमंत्री ही चांगला निवडला असता।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
No comments:
Post a Comment