ना कवितेचा ना चारोळी
असर होतो तिच्यावर।
ती अशी शांत बसताच
दडपण येतं माझ्यावर।
शांत अशी बसु नकोस
काही तरी बोल गं।
संभाळुन घे या वेड्याला
रुसवा फुगवा सोड गं।
तुझे ते बोल रुपी शब्द मला
भरपुर काही सुचंवून जातात।
अन् या वेड्या प्रेम कवीच्या
कविता बंघ पुर्ण होतात।
✍कवी प्रेम✍
१३/०७/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
No comments:
Post a Comment