Monday, March 25, 2019

प्रेमाची ती व्यथा


काय सांगु मी ती
प्रेमाची आजची व्यथा।
फक्त वासनेने भरकटले सर्व
बदनाम झाली राधा-कृष्णाची कथा।
लग्नानंतर ही प्रेम होऊ शकतं..?
हा फक्त चावटपणा आहे।
ना कसला स्पर्श कधी तेच
खरं नि:स्वार्थ प्रेम आहे।
सोडा तुम्ही प्रेम करणं
तुमचं ते काम नाही।
पवित्र ते नातं आहे
बाहुला-बाहुलीचा खेळ नाही।
कवी प्रेम।
२५/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

No comments:

Post a Comment