का कुणास ठाऊक पण..मी
चुकलोय असं माझ मन मनाला सांगतय।
जिवनाच्या या निर्दयी माणसात
माझं ते ह्रदय एकटंच कसं रडतंय।
तिरस्कार वाटतोय आता मला
माणसांचा जे कधी काळी आपले होते।
आता आपले म्हणायला ही
मनं कसं ते घाबरुन उठते..?
नको कुणाचीच सोबत आता
जिवनभर एकटाच राहणार मी।
माझ्यासोबत जे जसे वागलेत
तसा त्यांच्यासोबत वागंणार मी।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
तुझ्या सर्व कविता वाचल्या. कविता खूप सुंदर आहेत.तुला तुझ्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा ...
ReplyDelete