आज ही सतावतंय मला
आठवणीतलं ते खरं प्रेम।
जगावेगळ होतं ते अन्...नव्हतं
कदापी ते तुमच्यावानी सेम।
ना कधी वासनेनं होतं
ना कसली भुक होती।
नि:स्वार्थी मनाने आगदी मी
तिचा अन् ती माझी फक्त होती।
काळाने घाला घातला आज
अन् वेगळ केलं माझ्यापासुन तिला।
साथ सुटली तिची तर...मित्रांनो
कसं सुंचल अन् कोण कवी म्हणलं मला...!
कवी प्रेम।
२२/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
No comments:
Post a Comment