मनस्थीती ढासळली की.....
काही ही मनात येतं।
तु शेवटी एकटाच आहे
येवढंच ते लक्षात येतं।
हे जिवनाच समीकरण
सोडवताना लय त्रास होतोय।
नकोय मला कोणतेच नाते
मी या सगळ्यातुन मुक्त होतोय।
कवी प्रेम।
२७/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
No comments:
Post a Comment