प्रेमाचं नाव जरी घेतलं
राधा-कृष्ण आठवतात//१//
हल्ली कसंल आलं प्रेम फक्त
मुल-मुली टायमपास करतात//२//
या मुला मुलींनी तर प्रेमाच
नाव बदनाम केलंय हल्ली//३//
प्रेम या पवित्र नात्याची किती
संहज उडवतात खिल्ली//४//
अशा मुला -मुलींमुळे तर
आमच्यासारख्याची होते बदनामी//५//
स्वार्थी सारे मतलबी
साले मुकाट सुटले हरामी//६//
कवी प्रेम।
०९/११/०१७
९६०४०००९६९
No comments:
Post a Comment