Thursday, November 9, 2017

टायमपास करतात हरामी


प्रेमाचं नाव जरी घेतलं
राधा-कृष्ण आठवतात//१//

हल्ली कसंल आलं प्रेम फक्त
मुल-मुली टायमपास करतात//२//

या मुला मुलींनी तर प्रेमाच
नाव बदनाम केलंय हल्ली//३//

प्रेम या पवित्र नात्याची किती
संहज उडवतात खिल्ली//४//

अशा मुला -मुलींमुळे तर
आमच्यासारख्याची होते बदनामी//५//

स्वार्थी सारे मतलबी
साले मुकाट सुटले हरामी//६//

कवी प्रेम।
०९/११/०१७
९६०४०००९६९

No comments:

Post a Comment