Saturday, July 1, 2017

वात्रटिका


हे सरकार जनते सोबत
नेमकं काय खेळी खेळतयं?

कर्जमाफी देऊन तर आधी
शेतकर्याला हसवतंय ।

आणि आता मात्र Gst लावून
त्या कर्जमाफीची वसूली करतंय।

काही ही होऊद्या ते मात्र शाबुद
या गरिब जनतेला मात्र रडवतंय।

प्रेम।
01/07/017
9604000969

No comments:

Post a Comment