हे सरकार जनते सोबत नेमकं काय खेळी खेळतयं?
कर्जमाफी देऊन तर आधी शेतकर्याला हसवतंय ।
आणि आता मात्र Gst लावून त्या कर्जमाफीची वसूली करतंय।
काही ही होऊद्या ते मात्र शाबुद या गरिब जनतेला मात्र रडवतंय।
प्रेम। 01/07/017 9604000969
No comments:
Post a Comment